ओशो धर्म आरएसएस मधील एक शाखा आहे, हा बुद्धाला मानत नव्हता,
● याने राम, कृष्ण आणि बुद्ध हे सारखेच दाखवले.
तरुणांना भटकवण्याचे काम हा करतो.
आरएसएस प्रवृत्तीचे लोक कसे ओळखावे -
■जाती बाबत न बोलता पाळणारे
■जातीयता नष्ट करण्यासाठी न झटणारे
■ जातीय दंगली ही साधी दंगल मानावी, असे ओशो म्हणत असे.
■ आरएसएस च्या शाखेत गुरू आणि भक्त असतात.
■ ओशो इतका मूर्ख आहे की तो हिंदू आणि मुसलमान यामधील संबंधाना जातीयता मानत होता.1
■ ओशो हिंदू कोड बिल जे डॉ. आंबेडकरांनी बनविले, स्त्रियांना समान अधिकार दिले, त्यास ओशो "बदतमीजीं" म्हणत असे.1
■ प्रश्न - हमारे यहां बहुत कौमें हैं। आपके खयाल में इसको मिटाने के लिए क्या करना चाहिए ?
ओशो :- दो तीन बातें करना चाहूँगा। एक तो जातीय दंगे को साधारण मानना शुरू करना चाहिए। उसे जातीय दंगा मानना नहीं चाहिए, साधारण दंगा मानना चाहिए।
◆वर्ण व्यवस्था आवश्यक आहे असे ओशो सांगत असे. भारताला हिंदुस्तान म्हणणारे rss चे भक्त असतात.
"आज समाज में जो इतनी बेचैनी और तकलीफ है, उसके पीछे वर्ण (व्यवस्था) का टूट जाना भी एक कारण है।"
और जो आज विरोध में हैं वर्ण की व्यवस्था के, वे बड़े समझदार हैं।
अगर मेरा वश चले, तो मैं चाहूंगा कि वह जीर्ण-जर्जर व्यवस्था फिर से सुस्थापित हो जाए।
■ओशो बालविवाहाचा मोठा समर्थक होता म्हणजेच त्याला बाल अत्याचार मान्य होते.
-"आज से पचास साल पहले सारे यूरोप और अमेरिका ने बाल-विवाह की व्यवस्था तोड़ी।
फिर हमने भी बाल-विवाह के खिलाफ कानून बनाए। व्यवस्था तोड़ी। अब अगर आज कोई बाल-विवाह करता भी होगा, तो अपराधी है!
बाल-विवाह एक बहुत मनोवैज्ञानिक तथ्य था। तथ्य यह था कि छोटे बच्चे झुक सकते हैं; लोच है उनमें। एक युवक और एक युवती, जब पक गए, तब उनमें झुकना असंभव हो जाता है। (अध्याय ४-६: वर्ण-व्यवस्था का मनोविज्ञान) https://oshohindipravachan.wordpress.com/pravachan/%E0%A4%93%E0%A4%B6%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-2/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A5%AA-2/%E0%A5%AA-%E0%A5%AC-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF/
संदर्भ -
1)