बुधवार, 18 जून 2025

शिक्षणाची बंदी

 शिक्षणाची बंदी


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली साडेसहा हजार जातीची हार झाली, साडेसहा हजार जातीची हार झाली अण्णा भाऊनी तेव्हा समाज क्रांती केली, अण्णा भाऊनी तेव्हा समाज क्रांती केली


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, आता पुन्हा आली, आता पुन्हा आली

शिक्षणाचे झाले खाजगीकरण शिक्षणाचे झाले खाजगीकरण बालकांना इंग्रजी मोफत मिळेना, बालकांना इंग्रजी मोफत मिळेना गरिबीला इंग्रजीची शाळानीनसीबी गरिबीला इंग्रजीची शाळानीनसीबी नववीपर्यंत विद्यार्थ्यांची हानी अशी झाली नववीपर्यंत विद्यार्थ्यांची हानी अशी झाली


शिक्षा पर प्रतिबंध


शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है साढ़े छह हजार जातियां पराजित हो गई हैं, साढ़े छह हजार जातियां पराजित हो गई हैं तब अन्ना भाऊ ने सामाजिक क्रांति की थी तब अन्ना भाऊ ने सामाजिक क्रांति की थी तब शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, अब फिर से आया है, अब फिर से आया है


शिक्षा का निजीकरण कर दिया गया है शिक्षा का निजीकरण कर दिया गया है बच्चों को मुफ्त अंग्रेजी नहीं मिलती, बच्चों को मुफ्त अंग्रेजी नहीं मिलती गरीब भाग्यशाली हैं कि उनके पास अंग्रेजी स्कूल हैं गरीब भाग्यशाली हैं कि उनके पास अंग्रेजी स्कूल हैं नौवीं कक्षा तक के छात्रों का नुकसान इस तरह होता है नौवीं कक्षा तक के छात्रों का नुकसान इस तरह होता है


शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, शिक्षा पर प्रतिबंध फिर से आया है, अब फिर से आया है, अब फिर से आया है


27 लाख एकड़ किसानों की जमीन, 27 लाख एकड़ किसानों की जमीन सत्ताईस हजार विदेशी कंपनियों को दे दी सत्ताईस हजार विदेशी कंपनियों को दे दी किसानों के बच्चों की शिक्षा को नुकसान पहुंचाया गया है, किसानों के बच्चों की शिक्षा को नुकसान पहुंचाया गया है कोई किसानों की ये दुर्दशा रोके कोई


शिक्षा पर प्रतिबंध फिर आ गया,

शिक्षा पर प्रतिबंध फिर आ गया,

अब फिर आ गया, अब फिर आ गया


देश के नामी शिक्षण संस्थानों में


अरे, देश के नामी शिक्षण संस्थानों में एससी एसटी ओबीसी और एससी एसटी ओबीसी के लिए शिक्षा पर प्रतिबंध लगा दिया गया है और एससी एसटी ओबीसी के लिए शिक्षा पर प्रतिबंध लगा दिया गया है और शिक्षा पर प्रतिबंध लगा दिया गया है शिक्षा शुल्क, भोजन और दैनिक खर्च में छूट दी गई है शिक्षा शुल्क, भोजन और दैनिक खर्च में छूट दी गई है पिछड़े वर्ग बड़े पदों पर जाकर ए पा गए हैं पिछड़े वर्ग बड़े पदों पर जाकर ए पा गए हैं इस प्रतिबंध को देखो, इस प्रतिबंध को देखो, इस प्रतिबंध को देखो


शिक्षा पर प्रतिबंध फिर आ गया है, शिक्षा फिर आ गया है, अन्ना भाऊ ने तब सामाजिक क्रांति की थी, अन्ना भाऊ ने तब सामाजिक क्रांति की थी, साढ़े छह हजार जातियां पराजित हुईं, साढ़े छह हजार जातियां पराजित हुईं


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, आता पुन्हा आली, आता पुन्हा आली


शेतकऱ्यांची 27 लाख एकर जमीन, शेतकऱ्यांची 27 लाख एकर जमीन सत्तावीस हजार परदेशी कंपन्यांना दिली सत्तावीस हजार परदेशी कंपन्यांना दिली शेतकऱ्यांच्या मुलाची शिक्षणाची हानी झाली, शेतकऱ्यांच्या मुलाची शिक्षणाची हानी झाली शेतकऱ्यांचे हे हाल थांबवा कुणीतरी शेतकऱ्यांचे हे हाल थांबवा कुणीतरी


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली,  

शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली,  

आता पुन्हा आली, आता पुन्हा आली 


देशाच्या नामांकित शिक्षण संस्था मध्ये


अहो देशाच्या नामांकित शिक्षण संस्था मध्ये Sc st obc ना शिक्षण बंदी केली Sc st obc ना शिक्षण बंदी केली शिक्षण शुल्क भोजन दिवस खर्चाची सवलत काढली शिक्षण शुल्क भोजन दिवस खर्चाची सवलत काढली मोठ्या पदावर मागासांनी जाऊन ए म्हणून मोठ्या पदावर मागासांनी जाऊन ए म्हणून ही बंदी बघा आली, ही बंदी बघा आली, ही बंदी बघा आली


शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, शिक्षणाची बंदी आता पुन्हा आली, अण्णा भाऊनी तेव्हा समाज क्रांती केली, अण्णा भाऊनी तेव्हा समाज क्रांती केली साडेसहा हजार जातीची हार झाली, साडेसहा हजार जातीची हार झाली

गुरुवार, 23 जनवरी 2025

ओशो

 ओशो धर्म आरएसएस मधील एक शाखा आहे,  हा बुद्धाला मानत नव्हता,

● याने राम, कृष्ण आणि बुद्ध हे  सारखेच दाखवले.

तरुणांना भटकवण्याचे काम हा करतो. 

आरएसएस प्रवृत्तीचे लोक कसे ओळखावे -

■जाती बाबत न बोलता पाळणारे

■जातीयता नष्ट करण्यासाठी न झटणारे

■ जातीय दंगली ही साधी दंगल मानावी, असे ओशो म्हणत असे.

■ आरएसएस च्या शाखेत गुरू आणि भक्त असतात.

■ ओशो इतका मूर्ख आहे की तो हिंदू आणि मुसलमान यामधील संबंधाना जातीयता मानत होता.1

■ ओशो हिंदू कोड बिल जे डॉ. आंबेडकरांनी बनविले, स्त्रियांना समान अधिकार दिले, त्यास ओशो "बदतमीजीं" म्हणत असे.1 

■ प्रश्न -  हमारे यहां बहुत कौमें हैं। आपके खयाल में इसको मिटाने के लिए क्या करना चाहिए ?

ओशो :- दो तीन बातें करना चाहूँगा। एक तो जातीय दंगे को साधारण मानना शुरू करना चाहिए। उसे जातीय दंगा मानना नहीं चाहिए, साधारण दंगा मानना चाहिए।


◆वर्ण व्यवस्था आवश्यक आहे असे ओशो सांगत असे. भारताला हिंदुस्तान म्हणणारे rss चे भक्त असतात.

"आज समाज में जो इतनी बेचैनी और तकलीफ है, उसके पीछे वर्ण (व्यवस्था) का टूट जाना भी एक कारण है।"

और जो आज विरोध में हैं वर्ण की व्यवस्था के, वे बड़े समझदार हैं। 

अगर मेरा वश चले, तो मैं चाहूंगा कि वह जीर्ण-जर्जर व्यवस्था फिर से सुस्थापित हो जाए। 


■ओशो बालविवाहाचा मोठा समर्थक होता म्हणजेच त्याला बाल अत्याचार मान्य होते.


-"आज से पचास साल पहले सारे यूरोप और अमेरिका ने बाल-विवाह की व्यवस्था तोड़ी। 

फिर हमने भी बाल-विवाह के खिलाफ कानून बनाए। व्यवस्था तोड़ी। अब अगर आज कोई बाल-विवाह करता भी होगा, तो अपराधी है!

बाल-विवाह एक बहुत मनोवैज्ञानिक तथ्य था। तथ्य यह था कि छोटे बच्चे झुक सकते हैं; लोच है उनमें। एक युवक और एक युवती, जब पक गए, तब उनमें झुकना असंभव हो जाता है। (अध्याय ४-६: वर्ण-व्यवस्था का मनोविज्ञान) https://oshohindipravachan.wordpress.com/pravachan/%E0%A4%93%E0%A4%B6%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-2/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A5%AA-2/%E0%A5%AA-%E0%A5%AC-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF/

संदर्भ -

1)

https://oshopost.wordpress.com/2016/11/27/%E0%A4%93%E0%A4%B6%E0%A5%8B-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D/

मंगलवार, 14 जनवरी 2025

मशीन - मोबाईल, टेलिप्रोम्प्टर, वोटिंग

 मशीन - मोबाईल, टेलिप्रोम्प्टर, वोटिंग


जगात मशीन आल्या आणि वोटर्स मुडदे झाले..
मशीनच्या ताकदीनं नेते हुकूमशहा झाले

काही देश, वोटिंग बटन त्यांच्याच हातातंय या भ्रमात धुमधडाक्यात नाचत, मुडदे वोटर्स मेले

काही देश, मशीन आली तेव्हाच लोकशाहीला न्यायाच्या स्मशानात अग्नी देऊन आले

काही देशात, काही तुकडे तुकडे गँग, मशीन वोटिंग म्हणजे आंधळं दळतय कुत्रं पीठ खातंय, म्हणून मशीन फोडून आले

निवडून आलेल्यांचे मालक, तिकीट विक्रेता मात्र ईडी, सीबीआय, नोटबंदी, खाजगीकरण, जी आर, रोहींगे, महागाई, गवरणरचे कंट्रोलर झाले अन

चौथा स्तंभ मीडिया खाक करून, मूक जनतेला झोडून आले, तुकडे तुकडे गँगचेच तुकडे तुकडे करून आले

तुकडे तुकडे गँग काही शामेलिऑन झाले,
काही जेलात गेले, काही झेलत गेले, काही पेलत गेले, काही शेवटी मशीनचे भक्त झाले

किती तरी देशात निवडून आलेले उमेदवार, पक्ष, परशासन, टेलिप्रोम्प्टर, सोशल मीडिया मोबाईल, वोटिंग मशिनचे मालक अज्ञात निघाले
लोकशाहीच्या काळजात कट्यार मारून, घटनेला फासावर लटकत जिवंत ठेवले

शनिवार, 29 जून 2024

Buddhism and challenges

 बौद्ध धर्म व कर्मकांड

लग्न असो किंवा वाढदिवस, सर्वात जास्त गाथा म्हणणारा धर्म म्हणजे बौद्ध अशी धारणा बहुजन समाजात निर्माण करण्यास आजचा बौद्ध समाज ठरला आहे. कारण मुळात बौद्ध महासभा हीच अंधश्रद्धा पसरविते. (पुराव्यासाठी बौद्धपुजा पाठ वाचा). 

मनुस्मृती चे अनेक कर्मकांड अजून बौद्धांमध्ये अस्तित्वात

वास्तुशांती, मरणजेवण (तेरावी), वस्तू पूजा, मनगटास धागा बांधणे, तांब्याच्या पात्रात पाणी  पूजा करून पिणे, मंगळसूत्र, अगरबत्ती, मेणबत्ती लावणे इत्यादी अनेक कर्मकांड मनुस्मृतीचा भाग आहे.

ए आय टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये देखील बौद्ध लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखेनुसार करा म्हणतात परंतु गौतम बुद्धाची जयंती मात्र तिथीनुसार साजरी करतात जेथे जपान सारखा सुधारित देश आठ एप्रिल रोजी बुद्ध जयंती साजरा करतो त्यास देखील भारतातील बौद्ध मान्यता देऊ शकत नाहीत कारण ते वैचारिक दृष्ट्या एक नाही.

बौद्ध कोण? बौद्ध हे इंडिया मध्ये अस्तित्वात नाहीत, ते स्वतः ला व समूहाला उपजातीने ओळखतात व उपजातीला शक्ती समजतात, त्यामुळे इतर जाती त्यांची जातीयवादी मानसिकता ओळखून ते धार्मिक कट्टर जातीयवादी समजतात. आज हिंदू धर्माप्रमाणे बौद्धा मध्ये बौद्ध फलाना, बौद्ध बिस्ताना अशी वर्गवारी झाली आहे. त्यांना पण इतर बौद्ध उपजाती रोटी बेटी पैकी बेटी व्यवहार करण्यास तयार नाहीत.

फेसबुक वर व 14 एप्रिल रोजी फक्त  

एकत्र असतात, धर्माच्या नावाखाली. पण sc च्या इतर एक सुद्धा जातीला बौद्ध विचारधारेने प्रवृत्त करून बौद्ध म्हणून समाविष्ट करू शकले नाही. 


भिक्षु वर्ग

 आज चा भिक्षु वर्ग कोणालाच शिक्षण देत नाही. विद्यार्थी घडविणे तर कोसो दूर! भिक्षु वर्ग जर सर्व जाती धर्माच्या लोकांना नालंदा, तक्षशिला सारखं मोफत शिक्षण देऊ लागला तर बौद्ध हे बहुजन हिताय च्या व्यापक दृष्टीत सामाजिक दृष्ट्या येऊ शकतात. 

राजकीय समीकरण

 राजकीय दृष्ट्या बौद्ध कायम विखुरल्या गेलेत.

 तुकडे तुकडे गँग असल्याचा पुरावा खालील फोटो पहा ज्यात 52 बौद्ध पक्ष आहेत. यात अपक्ष जोडले तर ही संख्या लाखों मध्ये नाही तर करोडो मध्ये जाईल.


उद्योग पासून दूर बौद्ध वर्ग

बौद्धांमधील प्रत्येक कुटुंबात नेता लीडर बनण्याची भावना जास्त असते. त्यामुळे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्या राजकीय व सामाजिक संघटनेच्या पदाचा उपयोग करून उदरनिर्वाह करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयातून थोडेफार पैसे मिळवून उपजीविका करतात. परंतु उद्योगासाठी त्यांची मानसिकता तयार राहत नाही. आणि एखाद्या बौद्ध व्यक्तीने एखादा व्यवसाय सुरू केला तर त्या उद्योगावर इतर वरिष्ठ जातीच्या लोकांचा बहिष्कार दिसून येतो हे देखील एक प्रमुख कारण आहे बौद्ध लोक उद्योगाकडे न वळण्याचे.

परंतु आजच्या काळात ऑनलाईनसारखे जसे ऍमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे अनेक माध्यम आहेत, ज्यातून आपल्या प्रॉडक्टची विक्री करता येऊ शकते.

सोमवार, 14 अगस्त 2023

Exploitation of Indian writers, students, various artists by Govt. of India for copyright

 Exploitation of Indian writers, students, various artists by Govt. of India for copyright


Prime Minister Office of India whether enact any amendment in Copyright Law?

Why major population of country believe that they are slave. Many facilities and schemes of governments in India, are being implemented for selected people who are under control of rulers or higher castes.

United States of America expends crores of dollars for students. But, still in India, for a single page copyright registration fees Rs. 550/- (plus postal charges) being charged. This is grave injustice with students, writers, and various artists. I think --- for individuals of India, copyright registration should be free, except corporate body or institution, company or any other legal person.

Nationwide movement is needed to fight against this an exploitation. Whether a poor student, writer, artist can obtain copyright for a single page in more than Rs.550/-? Answer is ''no''.

Copyright Office is only one in India. It should be in every State of India.
In my view, amendment to Copyright  Act is necessary. Charging registration fees is an exploitation of Indian writers, students, various artists by Govt. of India for copyright registration.

               - Adv. Charusheel Mane

बुधवार, 28 फ़रवरी 2018

Tuzya swapanchya kalya ghazal

मराठी सायलेंट song
https://youtu.be/2ffieznWe0A

Like, subscribe and Comment (लाइक, सब्सक्राइब, कमेंट) on the YouTube video
Clueart Music & Movies Pvt Ltd

शुक्रवार, 19 जनवरी 2018

फिल्म / चित्रपट / कला आणि महिलांसाठी सावधगिरी

फिल्म / चित्रपट / कला

फ्रेशर महिलानी अभिनय क्षेत्रात उतरतांना सावध होण्याची गरज

महाराष्ट्र हे भारताच्या सर्वात मोठ्या उद्योगाची अर्थात फिल्म इंडस्ट्रीची राजधानी. काहींना यात जन्मजात वारसा आरक्षण. काहींना प्रशिक्षण नसलं तरी अनेक चित्रपट आरक्षित असतात. याच इंडस्ट्रीला मात्र महाराष्ट्रीय कलाकारांचं वावडं.
इंडस्ट्री चे लोक महाराष्ट्रीय मराठी कलाकार आहे, हे पाहताच त्यास नकार देतात, त्याला अनेक दिवस नकार देतात, खर्चात पाडतात, नैराश्यग्रस्त करतात, त्याचं वय एजबार करतात. हे पुरुषांच्या बाबतीत सहज होतं.
महिलांचं चित्र तर खूपच विचित्र. त्यांना शरीर संबंध ठेवल्या शिवाय इंडस्ट्रीत प्रवेशच मिळत नाही, अशी प्रथा असल्याचं काही लोक हवा करतात, आणि अनेक लोक त्यास सत्यात उतरवतात. जसे फ्रेशर महिलेस गुंगीचे औषध देऊन अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून सरळ वेश्यालयात पाठवलं जातं. अनेक घटना अशा घडविल्या आहेत. जेणे करून बहुजन पालकांनी अभिनयाचा विचार डोक्यात आणूच नये.
बहुजन अभिनय महिला कलाकारांनी अज्ञात व्यक्ती अज्ञात ठिकाणी ऑडिशन किंवा चित्रीकरणाच्या वेळी पालकांना घेऊन जावे. आपले लोकेशन जवळच्या सर्वाना सांगावं.
एखादी कंपनीची अभिनयाची जाहिरात आली असेल तर कंपनी अस्तित्वात आहे का? ऑनलाईन खात्री करावी.  कंपनीचे नाव नसेल तर अशा भोंदू जाहिरातींपासून दूर राहावे. जाहिरातीत पत्ता दिला आहे का? खात्री करावी. राजकीय पक्षाशी निगडित आहे का? अशा अनेक बाबी आपण तपासून पाहू शकता. पालकांनी आपल्या पाल्यास आवड असलेल्या क्षेत्रात जाण्यास नकार देऊ नये, कारण ती माघारी न सांगता गेल्यास धोका होऊ शकतो. समाजात परिचित व स्थानिक निर्माते आणि दिग्दर्शक यांचेकडे प्राधान्य द्यावे. बहुजन पुरुष व महिलांसाठी लीड रोल / फिल्म गायिका साठीचे दरवाजे शंभर वर्षांपासून अजूनही बंद आहेत. ते बहुजनांना का बंद असावेत, याचा विचार आपण केल्यास आपण संभाव्य कारणांचा तर्क करू शकता. असे असले तरी बहुजनांना विरोध करणाऱ्यात, बंदी करणाऱ्यात काही अपवाद म्हणून चांगले लोक आहेत, असे म्हणायला फारच कमी गुंजाईश आहे, हे मात्र नक्की !!
  • चारुशील माने




रविवार, 17 दिसंबर 2017

_*||जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ही पोस्ट ||*_ ∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆ बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मलमल, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक , tea 1 नं गुळाचा चहा ( 100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात साखरेचा चहा टाळल्यास तुमचे ४५% म्हणजे पोटचे निम्मे आजार आपोआप नष्ट होतील, चहाचे दुष्परिणाम....
१. दिवसाला 5 ते 10 कप इतक्या प्रमाणात अती उकळलेला चहा पिणारे पचनशक्ती बिघडून आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी आणि मलावरोध अशा अनेक विकारांना बळी पडतात.

 २. भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठा व्यवसाय करणार्‍या व्यक्ती मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार आणि स्थौल्य अशा विकारांकडे ओढल्या जात आहेत.

३. दूध-साखरविरहित चहा जरी पुष्कळ प्रमाणात प्यायला, तरी त्याच्या तुरट चवीच्या अतिरिक्त प्रमाणामुळेमलावष्टंभ ,रक्तदाब वाढणे ,पक्षाघात यासारखे विकार आणी शुक्राणूंची संख्या अल्प होणे असे विकार बळावतात.

४. दूध, साखर आणि चहाची भुकटी एकत्र करून उकळलेला चहा कफ-पित्त वात वाढवणारा आणि उष्ण गुणाचा आहे.

५. टपरीवर चहा अ‍‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात उकळला जातो. अ‍‍ॅल्युमिनियमच्या धातूचा खाद्यपदार्थांना झालेला दीर्घकाळ संपर्क ‘अल्झायमर्स’ (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण करणारा असतो.

६. चहा दिवसाला २ वेळेस पिल्यास (10 रू/चहा असे) वर्षाचे 7200 रू होतात. 5 वर्षाचे 36000 रू होतात.

७. भारतासारख्या समशीतोष्ण कटिबंधातील देशात ‘चहा’ हे कधीही, केव्हाही फार प्यायचे पेय नाही.’

८. चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो.

९. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

 १०. चहासमवेत आपण काही पदार्थ खातो. त्या पदार्थांमध्ये मीठ असल्यास मिठाचा चहातील साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरिराला खुपच मारक बनतो.

शुक्रवार, 13 जनवरी 2017

संक्रांत गुलामांचा सण


संक्रांत गुलामांचा सण 

 बहुजन समाजाची आर्यानी इतकी शकलें उडविली कि सणाचा मतितार्थ ही लोक भयापोटी विसरून गेले, पिढ्यानपिढ्या खोटं बिम्बवल्या गेलं. संक्रांत एक असाच गुलामांचा सण, दरवर्षी या दिवशी कोणत्याही बहुजन व्यक्ति, दास, दस्यु, सालगड़ी, गुलाम, नोकर चाकर किंवा स्त्रियांना एक दिवसापुरतं मुक्त केलं जात असे. व कोणाला एक दिवस छळ केला जात नसे. म्हणून आज रोजी कोणतेही कार्य केले जात नाही.

रविवार, 9 अक्टूबर 2016

Gima 2016
Nonfilm Ghazal Awards

Gima 2016
Nonfilm Ghazal Awards Best Ghazal Album: “ZikrTera” by Roopkumar and Sunali Rathod

Happy to inform that Ehsaas ki Khushboo a ghazal album with Pooja Gaitonde is nominated as the best ghazal album this year for GIMA awards

Best Ghazal Album
1Ehsaas Ki Khushboo
Pooja Gaitonde & Pankaj Udhas
2Ishq Karo
Tauseef Akhtar
3Jazbaa
Ustad Rashid Khan & Devyani
4Pehchaan
Alap Desai
5ZikrTera
Roop kumar & Sonali Rathod